• Wed. Apr 30th, 2025

Month: September 2023

  • Home
  • अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये कर्ज योजनेंतर्गत ४ कोटी रक्कम जमा – मंत्री अब्दुल सत्तार

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये कर्ज योजनेंतर्गत ४ कोटी रक्कम जमा – मंत्री अब्दुल सत्तार

मुंबई, ‍‍ : केंद्र शासनाकडून मुदत कर्ज योजनेअंतर्गत १६ कोटी रुपये निधी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळास उपलब्ध झाला…

लातूरच्या हक्काच्या पाण्यासाठी जनरेट्याची गरज-माजीमंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर

लातूरच्या हक्काच्या पाण्यासाठी जनरेट्याची गरज-माजीमंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर जनजागर मंचच्या बैठकीत एकत्रीत लढा उभारण्याचे केले आवाहन लातूर/प्रतिनिधीः- लातूर जिल्ह्याचा…

LOKSABHA ; सोलापूरमध्ये भाजपचे गणित काय?

सोलापूर लोकसभा मतदारसंघात वर्चस्व राखण्यासाठी भाजप आणि काँग्रेसने कंबर कसली आहे. लोकसभा २०२४ च्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपने माजी मंत्री लक्ष्मण…

मनोज जरांगेंनी दिल्लीही हलवली..; कौन है मनोज जरांगे?

मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील हे नाव काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात बहुतेकांना माहिती झालंय. मुख्यमंत्री आल्याशिवाय उपोषण सोडणार नाही,…

मराठवाडा मंत्रिमंडळ बैठक! 73 आंदोलने अन् 18 आत्मदहनाचे इशारे; पोलिसांनी मागवल्या 8 हजार अश्रुधुराच्या कांड्या

राज्यमंत्री मंडळाची 16 सप्टेंबर रोजी औरंगाबादमध्ये बैठक होत आहे. त्यामुळे यानिमित्ताने संपूर्ण मंत्रिमंडळ औरंगाबाद शहरात असणार आहे. सोबतच मंत्रालयातील वरिष्ठ…

यशोमती ठाकूर राणा दाम्पत्यावर 100 कोटींचा दावा ठोकणार

अमरावती : लोकसभा निवडणुकीत (Loksaba Election) प्रचारासाठी राणा यांच्याकडून यशोमती ठाकूर यांनी पैसे घेतल्याचा आरोप नवनीत राणानी केला. त्यानंतर यशोमती…

Viral Video : बोलून मोकळं व्हायचं आणि निघून जायचं; मुख्यमंत्र्यांच्या त्या विधानाचा अर्थ काय?, राज्यभर चर्चा

मराठा आरक्षणाबाबत बोलण्यासाठी घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं वक्तव्य व्हायरल झालं आहे. त्यामुळं सरकारची गोची…

मोदी म्हणाले-घमंडिया आघाडीला सनातन संपवण्याची इच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी सागर येथील बीना रिफायनरी येथे 50 हजार कोटी रुपयांच्या पेट्रोकेमिकल प्लांटची…

शिंदेंनी आता OBC तरुणांचे उपोषण सोडवावे:विजय वडेट्टीवार यांची मागणी

मनोज जरांगे यांचे उपोषण सुटल्याचा आनंद आहे. पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभर फिरून ओबीसी तरुणांचे उपोषण सोडवण्याचा प्रयत्न…

केंद्रात अन् महाराष्ट्रात रामराज्य नाही तर भाजपारुपी रावणराज; नाना पटोलेंची घणाघाती टीका

भाजपाने रामराज्य आणण्याचे आश्वासन दिले होते, हे रामराज्य आहे का रावणराज ? हे तर रावणराज्यच आहे. रावणाने सीतामातेचे अपहरण केले…

You missed