• Tue. Apr 29th, 2025

Month: May 2023

  • Home
  • संस्कारी माणसं गेली कुठे? महाविकासआघाडीच्या वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरे यांचा भाजपला प्रश्न

संस्कारी माणसं गेली कुठे? महाविकासआघाडीच्या वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरे यांचा भाजपला प्रश्न

मुंबई : ‘कर्नाटकातील निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेसने दिलेल्या ९१ शिव्या पंतप्रधान नरेंद्र मोदी मोजत आहेत. त्याचवेळी महाराष्ट्रात तुमच्या भाजपची भोकं पडलेली…

एसटीच्या खिडकीतून बॅग सीटवर फेकली, जागा पकडण्यासाठी केलेला जुगाड वृद्धाच्या अंगलट, घडलं भलतंच

अकोला: सद्यस्थित एसटी बसमध्ये खिडकीतून सीटवर रुमाल, टोपी, बॅग, पिशवी टाकून जागा मिळवण्याचा प्रयत्न होतो आहे. असाच काहीसा प्रयत्न अकोल्याच्या…

बृजभूषण यांचा ऑडिओ व्हायरल:खेळाडूंना दिली धमकी, म्हणाले- जास्त हवेत उडू नका, घडवणे-बिघडवणे मला चांगले समजते

भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष बृजभूषण यांच्या अटकेची मागणी करणाऱ्या कुस्तीपटूंच्या उपोषणाचा आजचा 10 वा दिवस आहे. या 10 दिवसांत…

शरद पवार यांच्या पुस्तकातून पहाटेच्या शपथविधीवर गौप्यस्फोट

राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकातून अजित पवार आणि देवेंद्र फडवणीस यांच्या पहाटेच्या…

…यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे, अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल

महाराष्ट्रात आजपर्यंत झाला नाही इतका भ्रष्टाचारी कारभार सुरु आहे असा गंभीर आरोप राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते…

मंत्रिमंडळ विस्तारात मनसेलाही मिळणार मंत्रिपद? शिंदेंच्या जवळच्या माणसाचे सूचक वक्तव्य

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी आम्ही लवकरच सत्तेत असू असं वक्तव्य केलं होतं. सध्याची राजकीय परिस्थिती…

भरमैदानात विराट कोहली आणि गौतम गंभीर एकमेकांना भिडले, तिघांना कोट्यवधीचा दंड; नक्की प्रकरण काय?

IPL आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल बीसीसीआयने (BCCI) (Virat Kohli), (Gautam Gambhir) आणि नवीन-उल-हक यांच्यावर कठोर कारवाई केली आहे. लखनौ सुपर जायंट्स…

महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचं निधन

देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचं मंगळवारी कोल्हापूरमध्ये निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते. दीर्घ आजारपणामुळे त्यांचं…

पालकमंत्र्यांच्या बैठकीला राणा पाटलांची दांडी, मग सावंतांनीही केली कुरघोडी

OSMANABAD जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. तानाजी सावंत (Tanaji Sawant) आणि तुळजापूर भाजपचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्यातील संघर्ष काही केल्या कमी…

महाराष्ट्रात बीआरएस पक्ष वाढवण्यासाठी केसीआर यांचा मोठा प्लॅन; चिरंजीव अन् जावयांवर सोपवली ‘ही’ जबाबदारी

गेल्या काही दिवसांपासून भारत राष्ट्र समितीने (बीआरएस) महाराष्ट्रात आपला पक्ष वाढवण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवरच बीआरएसने के…

You missed