संस्कारी माणसं गेली कुठे? महाविकासआघाडीच्या वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरे यांचा भाजपला प्रश्न
मुंबई : ‘कर्नाटकातील निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेसने दिलेल्या ९१ शिव्या पंतप्रधान नरेंद्र मोदी मोजत आहेत. त्याचवेळी महाराष्ट्रात तुमच्या भाजपची भोकं पडलेली…
मुंबई : ‘कर्नाटकातील निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेसने दिलेल्या ९१ शिव्या पंतप्रधान नरेंद्र मोदी मोजत आहेत. त्याचवेळी महाराष्ट्रात तुमच्या भाजपची भोकं पडलेली…
अकोला: सद्यस्थित एसटी बसमध्ये खिडकीतून सीटवर रुमाल, टोपी, बॅग, पिशवी टाकून जागा मिळवण्याचा प्रयत्न होतो आहे. असाच काहीसा प्रयत्न अकोल्याच्या…
भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष बृजभूषण यांच्या अटकेची मागणी करणाऱ्या कुस्तीपटूंच्या उपोषणाचा आजचा 10 वा दिवस आहे. या 10 दिवसांत…
राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकातून अजित पवार आणि देवेंद्र फडवणीस यांच्या पहाटेच्या…
महाराष्ट्रात आजपर्यंत झाला नाही इतका भ्रष्टाचारी कारभार सुरु आहे असा गंभीर आरोप राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते…
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी आम्ही लवकरच सत्तेत असू असं वक्तव्य केलं होतं. सध्याची राजकीय परिस्थिती…
IPL आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल बीसीसीआयने (BCCI) (Virat Kohli), (Gautam Gambhir) आणि नवीन-उल-हक यांच्यावर कठोर कारवाई केली आहे. लखनौ सुपर जायंट्स…
देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचं मंगळवारी कोल्हापूरमध्ये निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते. दीर्घ आजारपणामुळे त्यांचं…
OSMANABAD जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. तानाजी सावंत (Tanaji Sawant) आणि तुळजापूर भाजपचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्यातील संघर्ष काही केल्या कमी…
गेल्या काही दिवसांपासून भारत राष्ट्र समितीने (बीआरएस) महाराष्ट्रात आपला पक्ष वाढवण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवरच बीआरएसने के…