• Tue. Apr 29th, 2025

Month: October 2022

  • Home
  • आज जागतिक प्राणी दिन

एसटी बस आणि कारचा भीषण अपघात, कारचा चक्काचूर; देवदर्शानासाठी गेलेल्या पाच जणांचा जागीच मृत्यू

लातूर: एसटी बस आणि कारचा भीषण अपघात, कारचा चक्काचूर; देवदर्शानासाठी गेलेल्या पाच जणांचा जागीच मृत्यू लातुर: ऐन दसरा सणाच्या तोंडावर…

अनिल देशमुखांना जामीन मंजूर, तब्बल 11 महिन्यांनंतर उच्च न्यायालयाचा दिलासा

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला असून त्यांना जामीन मंजूर केला आहे. मुंबईचे माजी पोलीस…

जालना रेल्वे स्थानकाचा लवकरच कायापालट केला जाणार – केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

जालना (जिमाका) :- भारत देशाला जगभरातील इतर देशांच्या तुलनेत अधिक विकसनशील बनवण्यासाठी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुढील 25…

पुण्यात चुलीवरचा दिवाळी फराळ; मोदी सरकार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचं अनोखं आंदोलन

पुणे : वर्षभरात केवळ पंधरा सिलिंडर देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या…

RSSच्या वरिष्ठ नेत्याचं सुप्रिया सुळेंकडून कौतुक कारण…

बारामती:-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचं कौतुक केलं आहे. सुप्रिया सुळे यांनी आरएसएसचे सरकार्यवाह…

सत्तांतरानंतरची पहिलीच पोटनिवडणूक:शिवसेनेविरुद्ध 45 हजार मते घेणाऱ्या मुरजी पटेलांना अंधेरीत भाजपचे तिकीट

मुंबई:-२०१९ मध्ये अंधेरी पूर्व मतदारसंघात युती असतानाही शिवसेनेच्या रमेश लटके यांच्याविरोधात बंडखोरी करून सुमारे ४५ हजार मते घेणाऱ्या मुरजी पटेल…

निवडणूक आयोगाची ठाकरे गटाला बाजू मांडण्यासाठी उद्यापर्यंतची मुदत, अंधेरी पोटनिवडणुकीआधी फैसल्याची शक्यता

केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना 5 ऑक्टोबरपर्यंत आपली बाजू मांडण्याची वेळ दिली आहे. उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ठाकरे गटाला आपली…

दसरा मेळावा युद्ध:शिंदे-ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा होऊ नये म्हणून 2 हजारांहून अधिक मुंबई पोलिस रस्त्यावर तैनात करणार

मुंबई:-खरी शिवसेना कुणाची हे सिद्ध करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दसरा मेळाव्याच्या युद्धासाठी सज्ज झाले आहेत. उद्या बुधवारी सायंकाळी…

सरकार शेतकऱ्यांना ‘गोगलगायी’च्या गतीनेच मदत देणार का? आमदार धिरज देशमुखांचा सवाल

सरकार शेतकऱ्यांना ‘गोगलगायी’च्या गतीनेच मदत देणार का? आमदार धिरज देशमुखांचा सवाल लातुर:-सध्या राज्यात पावसाचाजोर कमी झाला आहे. परतीच्या पावसासाठी पोषक…

You missed