• Wed. Apr 22nd, 2026

ताज्या बातम्या

  • Home
  • आत्मनिर्भर शेतकरी, महिला उद्योजक!

आत्मनिर्भर शेतकरी, महिला उद्योजक!

अजिंठा महिला उत्पादन कंपनीच्या माध्यमातून ३१० शेतकरी महिलांची वाटचाल ग्रामीण पातळीवर आता शिक्षणाचा प्रसार झाल्यामुळे विविध व्यवसाय पुढे येत आहेत,औरंगाबाद…

नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयातील प्रत्येक घटकानी माध्यम म्हणून काम करावे- न्यायाधीश भूषण गवई

औरंगाबाद (जिमाका) : उच्च न्यायालयातील प्रत्येक न्यायव्यवस्थेतील घटकांनी सर्वसामान्य नागरिकाला कमी वेळात न्याय तसेच हक्क मिळवून देण्यासाठी माध्यम म्हणून कार्य…

शेतकऱ्यांना समृध्द करण्यासाठी नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना टप्पा दोन राबविणार- कृषि मंत्री अब्दुल सत्तार

हिंगोली (जिमाका) : नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांना समृध्द करण्यासाठी दहा हजार कोटी रुपयाची नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना टप्पा…

राज्यात वैयक्तिक शेततळ्यासाठी ४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या अर्जावर प्रक्रिया सुरू

पुणे: राज्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे या बाबीसाठी 6 हजार 412 शेतकऱ्यांची सोडत पद्धतीने निवड करण्यात आली…

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित; पुढील अधिवेशन १७ जुलै रोजी मुंबईत

मुंबई, : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन सोमवार दि. 17 जुलै 2023 रोजी विधानभवन, मुंबई…

आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात केलेल्या कामाने जिल्हा परिषदेने मिळवला देश पातळीवरील पुरस्कार

आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात केलेल्या कामाने जिल्हा परिषदेने मिळवला देश पातळीवरील पुरस्कार लातूर/प्रतिनिधी:आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या सूचनेनुसार तत्कालीन जिल्हा…

नवरा-बायकोचं झालं भांडण अन् प्रकरण गेलं थेट ईडीकडे…

(वाराणसी) 25 मार्च : पती-पत्नीच्या वादात नऊ हजार रुपये किमतीचे अमेरिकन चलन सापडल्याने उत्तर प्रदेशातील वाराणसी कॅंट रेल्वे स्थानकावर खळबळ…

विरोधी पक्षात जाल, तेव्हा तुमची काय हालत होईल? ; शेट्टींचा भाजपला खुला इशारा..

केवळ तुम्ही सत्तेत आहात, म्हणून तपास यंत्रणांचा गैरवापर करत असाल, पण आज जे गैरवापर करतात त्यांनाही पुढील काळात विरोधी पक्षात…

आठ वर्षात ‘ईडी’च्या 3010 कारवाया, 95 टक्के धाडी विरोधकांवर; काँग्रेसने मांडली आकडेवारी!

केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर हा नेहमीच चर्चेतला प्रश्न आहे. केंद्र सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून, विरोधकांना नोमोहरण करण्यात येत…