• Thu. Apr 23rd, 2026

ताज्या बातम्या

  • Home
  • जिल्ह्यातील 128 गावाची जलयुक्त अभियानासाठी निवड

जिल्ह्यातील 128 गावाची जलयुक्त अभियानासाठी निवड

जिल्ह्यातील 128 गावाची जलयुक्त अभियानासाठी निवड संबंधित गावात तात्काळ विशेष ग्राम सभा, शिवार फेरी घेण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश जिल्ह्यातील जल…

लातूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटसह हलका व मध्यम स्वरुपाचा पाऊस गारपीट होण्याचे हवामान विभागाचे संकेत

लातूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटसह हलका व मध्यम स्वरुपाचा पाऊस *गारपीट होण्याचे हवामान विभागाचे संकेत* ▪️ *शेतकरी व नागरिकांनी खबरदारी घेण्याचे…

ED, CBI बाजूला करा, मग काडतूस कुठे घुसते हे दाखवतो; संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल

उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना फडतूस गृहमंत्री म्हटल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनीही मी फडतूस नव्हे तर काडतूस, असे प्रत्युत्तर दिले होते. त्यावर ईडी…

राज्य सरकारकडून का बंद करण्यात आलं डीएड? मग आता शिक्षक व्हायचं तरी कसं?

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य सरकारनं डिप्लोमा इन एज्युएकेशन म्हणजेच डीएड हा कोर्स कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. देशाच्या इतर…

जून महिन्यात ‘या’ तारखेपासून सुरु होणार नवं शैक्षणिक वर्ष

दहावी आणि बारावी बोर्डाच्या (SSC, HSC Board Exams) परीक्षा संपल्यानंतर आता महाराष्ट्रात इयत्ता पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षांना सुरुवात झाली…

सत्तासंघर्षाच्या निकालानंतर राज्यमंत्रीमंडळ विस्तार होणार

राज्याच्या राजकारणातील आताची मोठी बातमी. येत्या 10 दिवसांत सत्तासंघर्षावर कोर्टाचा निकाल येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरच मंत्रिमंडळ…

सलग पाच दिवस पाऊस पडल्यास नैसर्गिक आपत्ती समजली जाणार; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

मुंबई : राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नैसर्गिक आपत्तीची व्याख्या बदलण्याचा मोठा निर्णय…

अमित शाहांना का भेटल्या? ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या…

ठाकरे गटाच्या राज्यसभेतील खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यानंतर चर्चांना उधाण आले आहे. त्यांनी…

स्थानिक मुद्दे टाळण्यासाठी ‘मोदी विरुद्ध राहुल’ हीच भाजपची प्रचाराची दिशा

कर्नाटकमध्ये स्थानिक मुद्द्यावर विधानसभेची निवडणूक लढली गेली तर, पराभव अटळ असेल याची खात्री भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला पटली असल्याने ‘मोदी विरुद्ध…

”महाराष्ट्र भाजपाची ही चाल कधीच विसरणार नाही..”; रोहित पवारांकडून भाजपची कोंडी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या केलेल्या अवमानानंतर भाजप चांगलीच संतप्त झाली आहे. यावरुन राज्यात भाजप व शिंदेंच्या…