• Sun. May 3rd, 2026

ताज्या बातम्या

  • Home
  • असेल परवानगी बांधकामाची, गरज नसेल बिनशेती परवान्याची!

असेल परवानगी बांधकामाची, गरज नसेल बिनशेती परवान्याची!

जमीन एनए करण्याच्या प्रक्रियेत आणखी सुधारणा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. यासंबंधीचा शासन निर्णय महसूल आणि वन विभागानं 23…

तूर, उडीद डाळींच्या किमतीवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे, साठामर्यादा आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे केंद्राचे राज्यांना निर्देश

नवी दिल्ली, 15 : तूर आणि उडीद डाळींच्या किमतीवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे, साठ्याच्या स्थितीची पडताळणी करण्याचे आणि साठामर्यादा आदेशाचे उल्लंघन…

साखर कारखाना उभारणीसाठी हवाई अंतर अटीबाबत समिती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय मुंबई, दि.१५:- साखर कारखाना उभारणीसाठी २५ किलोमीटर हवाई अंतराची अट शिथील करण्याबाबत समिती…

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात,…

माजी मंत्री आ. निलंगेकरांनी केला विश्वविक्रमी सृष्टी जगतापचा सत्कार

माजी मंत्री आ. निलंगेकरांनी केला विश्वविक्रमी सृष्टी जगतापचा सत्कार लातूर/प्रतिनिधीः- सलग 127 तास नृत्य करून गिनीज बुकात स्थान प्राप्त करणार्‍या…

सुप्रिया सुळे संतापल्या! केंद्रीय मंत्र्यांचा दिल्लीत जाऊन करणार ‘करेक्ट कार्यक्रम’

महाराष्ट्रात येऊन मिजास नाही, दाखवायची, तुझा कार्यक्रम पार्लमेंटमध्येच करते त्यामुळे सगळ्या देशाला कळेल की तुम्ही किती पाण्यात आहेत. अशा शब्दात…

बीआरएस’मध्ये प्रवेशासाठी का होतेय गर्दी…

आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेलंगणातील भारत राष्ट्र समिती अर्थात ‘बीआरएस’ या पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणात उडी घेतली आहे.…

काँग्रेसला हव्यात लोकसभेच्या २७ ते २८ जागा?; जागावाटपात तडजोड नाही, बैठकीत काय ठरलं?

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांकडून जय्यत तयारीला सुरूवात करण्यात आली आहे. तर महाराष्ट्रात काँग्रेसनेही लोकसभेसाठी कंबर कसली आहे. काँग्रेसला आगामी…

राष्ट्रवादीला मोठा धक्का, घनश्याम शेलार यांचा बीआरएसमध्ये प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अहमदनगरमध्ये मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राहिलेले अहमदनगरच्या श्रीगोंद्याचे घनश्याम शेलार यांनी बीआरएसमध्ये (BRS)…

मॉन्सून लांबल्याने खरीप पेरण्यांवर संकट; राज्यात केवळ १ टक्का क्षेत्रावर झाल्या पेरण्या

मुंबई : राज्यात मॉन्सून यंदा चांगलाच लांबला आहे. दरवर्षी ९ जून पर्यंत सक्रिय होणारा पासून यंदा बिपरजॉय चक्रीवादळ आणि अल…