• Mon. May 4th, 2026

ताज्या बातम्या

  • Home
  • शिंदे सरकारमधील पहिली महिला म्हणून घेतली अदिती तटकरे यांनी शपथ; राष्ट्रवादी काँग्रेसच्या या आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

शिंदे सरकारमधील पहिली महिला म्हणून घेतली अदिती तटकरे यांनी शपथ; राष्ट्रवादी काँग्रेसच्या या आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

मुंबई : अजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये DCM शपथ घेतली. याशिवाय छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे,…

आता देव पाण्यातच राहणार का? मंत्रिमंडळ विस्तारासाठी बाशिंग बांधलेल्याचं आता काय

नवी दिल्ली : मंत्रिमंडळ विस्ताराच्या (Cabinet Expansion) नमनालाच घडाभर तेल ओतल्या गेले. राज्याच्या राजकारणात काय सुरु आहे, हेच जनतेला कळेनासे…

‘त्या’ इतिहासाची पुनरावृत्ती, अजित पवार ठरले दुसरे विरोधी पक्षनेते ज्यांनी थेट सत्तेत सहभाग घेतला

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते AJIT PAWAR यांच्यासह 9 आमदारांनी आज मंत्रिपदाची…

भाजप ज्यांना तुरुंगात पाठवायला निघाले होते, त्यांनाच मंत्रिपदाची शपथ दिली

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते AJIT PAWAR यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी ट्विट…

जेवढे गेले त्यातील 80 टक्के आमदार परत येणार, महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा ट्विस्ट

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठी घडामोड घडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड पुकारलं आहे. त्यांनी भाजपसोबत जात…

राष्ट्रवादी फुटली! अजित पवार महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री,राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 नेत्यांनी मंत्रीपदाची घेतली शपथ

कनाथ शिंदेंच्या बंडाची वर्षपूर्ती होत नाही, तोच राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे…

अजितदादा उपमुख्यमंत्रिपदी, फडणवीसांना दिल्लीत प्रमोशन? मोदी सरकारमध्ये मंत्रिपदाची चर्चा

मुंबई : राज्याच्या राजकारणात अत्यंत खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. विरोधी पक्ष नेतेपदाची धुरा सांभाळणारे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित…

पहाटेचा शपथविधी अखेर साक्षात उतरला! महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई: अजित पवार यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राजभवनातील दरबार हॉलमध्ये आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आज अजित…

बस दुर्घटनेतील मृतांची महाराष्ट्र सरकारने हत्या केली, खासदार जलील यांचा आरोप

सत्ता जाण्याची भीती काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सतावत होती. समृद्धी महामार्गाचे उद्घाटन इतर…

मणिपूर हिंसाचारावर पंतप्रधान मोदींचे मौन का? राज ठाकरेंचा थेट सवाल

ईशान्य भारतातील एक राज्य धुमसत असताना पंतप्रधानांनी मौन का बाळगलं आहे, हे माझ्यासाठी अनाकलनीय आहे, असं राज ठाकरेंनी पत्रात म्हटलं…