• Thu. Jun 19th, 2025

Month: August 2023

  • Home
  • धक्कादायक.. बलात्कार पीडित महिलेने पोलिस ठाण्यातच केलं विष प्राशन, चंद्रपुरातील प्रकार

धक्कादायक.. बलात्कार पीडित महिलेने पोलिस ठाण्यातच केलं विष प्राशन, चंद्रपुरातील प्रकार

चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बलात्कार पीडित महिलेने पोलीस ठाण्यातच विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. बलात्कार…

चौकशी अधिकाऱ्यांची लावली चौकशी तरीही रेंगाळली चौकशी..पंचायत समिती निलंगा येथील अजबच कारभार..

चौकशी अधिकाऱ्यांची लावली चौकशी तरीही रेंगाळली चौकशी..पंचायत समिती निलंगा येथील अजबच कारभार.. निलंगा (तालुका प्रतिनिधी) निलंगा तालुक्यातील पंचायत समिती येथील…

मारुती महाराज साखर कारखाना स्थळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण

मारुती महाराज साखर कारखाना स्थळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण लातूर ;- संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर…

‘अंबादास दानवे फक्त अंगावर धावून गेले, मी मारलं असतं….’, चंद्रकांत खैरे यांचं धक्कादायक विधान!

औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि मंत्री संदीपान भुमरे यांच्यात जोरदार बाचाबाची झाली आहे. विरोधी पक्षाच्या…

पुरोगामी चळवळीतील बिनीचा शिलेदार हरपला! ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांचं निधन

येष्ठ लेखक, विचारवंत व महात्मा फुले समता परिषदेचे उपाध्यक्ष हरी नरके यांचं आज सकाळी मुंबईतील एशियन हार्ट रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्यानं…

पदयात्रा व बसयात्रेच्या माध्यमातून काँग्रेस महाराष्ट्र पिंजून काढणार

पदयात्रा व बसयात्रेच्या माध्यमातून काँग्रेस महाराष्ट्र पिंजून काढणार यात्रेच्या माध्यमातून भ्रष्ट भाजपा सरकारची पोलखोल करणार. लोकसभेच्या ४८ मतदारसंघाचा विधानसभानिहाय आढावा…

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची कोल्हापूरच्या बाजार समितीचे सभापती भारत पाटील यांनी घेतली भेट

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची कोल्हापूरच्या बाजार समितीचे सभापती भारत पाटील यांनी घेतली भेट लातूर ;- कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार…

सात ठिकाणी विधानसभा पोटनिवडणुक जाहीर; पण पुणे, चंद्रपूर लोकसभा पोटनिवडणुकीची प्रतीक्षा …

देशातील सात राज्यांमध्ये (Vidhansabha) जागांसाठी 5 सप्टेंबर रोजी (Bypoll Elections) होणार आहेत. तसेच या निवडणुकांचे निकाल 8 सप्टेंबर रोजी जाहीर…

महाराष्ट्रातील ‘या’ नवीन जिल्हा निर्मिती या कारणाने स्थगित?

राजस्थानमध्ये अनेक जिल्ह्यांचे विभाजन करून तब्बल पन्नास जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे विभाजन कधी होणार ? असा…

‘या सरकारने 9 वर्षात 9 सरकारं पाडली’,खासदार सुप्रिया सुळेंचा लोकसभेत सरकारवर घणाघात

लोकसभेत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेयांनी सरकारच्या नऊ वर्षांच्या कामाचा पाढा वाचून काढला आहे. तसेच ‘एनडीएच्या सरकारनं नऊ वर्षांत नऊ सरकारं…