उत्तर भारतात पावसाचा कहर! दिल्लीसह अनेक जिल्ह्यातील शाळा बंद
दिल्लीसह देशातील अनेक शहरांमध्ये तूफान पाऊस सुरू आहे. अनेक जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.…
दिल्लीसह देशातील अनेक शहरांमध्ये तूफान पाऊस सुरू आहे. अनेक जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.…
समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सला भीषण अपघात होऊन २५ प्रवाशांचा नाहक बळी गेला. यात वर्धा जिल्ह्यातील १४ जणांचा समावेश आहे. स्थानिक शांती…
मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांना सहभागी करून घेतले असले, तरी जवळपास आठवडा लोटला, तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या…
मुंबई : (NCP) नऊ मंत्र्यांनी मंत्री पदाची शपथ घेऊन आठवडा उलटला आहे. मात्र अद्यापही ते बिन खात्याचेच मंत्री आहेत. राष्ट्रवादी…
मुंबईतील कार्यक्रमात बोलतांना (Eknath Shinde) यांना तिसऱ्या इंजिनचा विसर पडल्याचं दिसून आलं. कारण अल्पसंख्यांक समूदायाला संबोधित करताना केलेल्या भाषणावेळी त्यांनी…
(Ajit Pawar) शपथविधीनंतर पुन्हा एकदा राज्यात अभूतपूर्व सत्तासंघर्ष (Maharashtra Political Crisis) उद्भवला आहे. अशातच आज पुन्हा एकदा सामनातून मोदींवर थेट…
पुण्यातील सदाशिव पेठेत तरुणीवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता टोमॅटोच्या किंमतीवरून ग्राहक आणि विक्रेत्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची…
महाराष्ट्र एटीएसने काही दिवसांपूर्वी डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना अटक केली आहे. हेरगिरी आणि संशयित हॅनिट्रॅप प्रकरणी त्यांना अटक करण्यात…
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय पक्ष मोर्चेबांधणीला लागले आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या दोन…
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पदाधिकारी नियुक्त्यांचा धडका लावला आहे. जिल्हा, ग्रामीण अध्यक्षांसह कार्यकारणीची निवड प्रक्रिया रखडली असली तरी…