• Tue. Apr 29th, 2025

Month: June 2023

  • Home
  • माझा पाठिंबा होता तर दोन दिवसात सरकार का पडले ? शरद पवार यांचे देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर

माझा पाठिंबा होता तर दोन दिवसात सरकार का पडले ? शरद पवार यांचे देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर

सरकार स्थापन करण्यासाठी भाजप आणि आमची चर्चा झाली होती. सरकार बनवण्यासाठी राष्ट्रवादीने बाहेरुन पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. पण मी…

70 हजार कोटींचा कथित घोटाळा अन् पवारांची घराणेशाही, पंतप्रधान मोदींच्या आरोपांवर शरद पवारांचा पलटवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आरोपाला प्रत्यपत्तर दिले आहे. राष्ट्रवादीचा 70 हजार कोटींचा घोटाळा असल्याचा…

लोकसभा जागांबाबत ‘या’ पक्षाने घेतली आघाडी, नेते म्हणाले ‘भाजपला महागात पडेल’…

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांनी कंबर कसली आहे. या निवडणुकीत शिवसेना ( शिंदे गट ), भाजप…

मुख्यमंत्रीपदाबाबत दीपक केसरकर यांचं सर्वात मोठं विधान; युतीत चाललंय काय?

कोल्हापूर : येत्या 2024नंतर मुख्यमंत्री कोण होणार? असा सवाल उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांना करण्यात आल्यानंतर फडणवीस यानी अत्यंत सावध उत्तर दिलं…

सोलापुरात Love Pakistan लिहिलेल्या फुग्यांची विक्री, मुस्लिम बांधवांनी दिलं पकडून

सोलापूर : आज देशभरात बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जातेय. याच दिवशी सोलापूरमध्ये (Solapur) एक धक्कादायक प्रकार समोर आला…

देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांबाबत केलेल्या ‘त्या’ दाव्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यानं सुनावलं; म्हणाले…

२०१९ साली अजित पवार यांच्याबरोबर झालेल्या शपथविधीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा दावा केला आहे. शरद पवार यांच्याबरोबर बोलूनच सरकार…

शेळ्या मालकाविनाच घरी परतल्या, शोध घेताना रक्ताचा सडा दिसला…

भंडारा: पवनी तालुक्यातील गुडेगाव येथे वाघाने पाच दिवसांमध्ये दोन बळी घेतले आहेत. यात गेल्या शुक्रवारी एका शेतकर्‍याला ठार केल्याची घटना…

राहुल गांधी हिंसाचारग्रस्त मणिपूरच्या दौऱ्यावर

हिंसाचारग्रस्त मणिपूरच्या दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांना स्थानिक पोलिसांनी पुढे जाण्यापासून रोखलं. राहुल गांधी यांना इम्फाळ (Imphal) विमानतळासमोरील…

भाजपला मोठा धक्का! आमदार सीमा हिरे यांचे बंधू काँग्रेसवासी

आगामी निवडणुकांसाठी भाजपने रणशिंग फुंकले असून, जोरदार तयारी सुरू केलेली असताना शहरात भाजपला (BJP) मोठा धक्का बसला आहे. नाशिक पश्‍चिमच्या…

‘छत्रपती संभाजीनगर नाव वापरणार नाही’; राज्य सरकारची मुंबई हायकोर्टात हमी

मुंबई : औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांचे नामांतर केल्यानंतर आता मुंबई हायकोर्टामध्ये नामांतरासंदर्भात याचिकेवर सुनावणी झाली आहे. यावेळी कोर्टाच्या…

You missed