• Thu. Apr 23rd, 2026

ताज्या बातम्या

  • Home
  • भारतीय बालरुग्ण संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. विनोद स्वामी तर सचिवपदी डॉ. असद पठाण

भारतीय बालरुग्ण संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. विनोद स्वामी तर सचिवपदी डॉ. असद पठाण

भारतीय बालरुग्ण संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. विनोद स्वामी तर सचिवपदी डॉ. असद पठाण लातूर : भारतीय बालरुग्ण संघटना लातूर शाखेचा स्थापना…

प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी नोकरीसाठी “जागेवरच निवड संधी”

जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी नोकरीसाठी “जागेवरच निवड संधी” लातूर ( जि.मा.का ) जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार…

नवीन शैक्षणिक धोरण येत्या वर्षापासून लागू होणार; शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांची माहिती

नवीन शैक्षणिक धोरण येत्या वर्षापासून लागू होणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री (Deepak Kesarkar) यांनी केली आहे. तसेच, इंजिनियरिंग मेडिकल ही…

नुकसान झालेल्या एकाही शेतकऱ्याला राज्य शासन मदतीपासून वंचित राहू देणार नाही- कृषी मंत्री अब्दुल सत्तार

बीड, (जिमाका) : मागील काही दिवसांत अवकाळी पाऊस व गारपिटीने राज्यातील २ हजार पेक्षा जास्त गावांत नुकसान झाले असल्याची माहिती…

अयोध्येत बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन उभारणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

नवी दिल् : प्रभू श्री रामचंद्र यांचे जन्मस्थळ असलेल्या अयोध्या नगरीमध्ये हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन उभारणीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ…

यंदा देशभरात सरासरीच्या 94 टक्केच पाऊस पडणार; महाराष्ट्रात जुलै-ऑगस्ट महिन्यात कमी पाऊस , स्कायमेटचा अंदाज

(Unseasonal Rain) आधीच कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना चिंतेत टाकणारी बातमी आली आहे. देशात यावर्षी अस्मानी संकटाचा इशारा देण्यात आला आहे. (Weather…

राज्यात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा अंदाज, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पुन्हा गारपिटीची शक्यता

राज्यात पुन्हा पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलाय. मध्य maharashtra आणि मराठवाड्यात पुढील पाच दिवस विजांच्या…

एकनाथाच्या राज्यात शेतकरी अनाथ, संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदतीचा हात द्या; राजू शेट्टींनी सुनावले खडे बोल

राज्यात तिसऱ्यांदा आगीतून फुफाट्यात अशी झाली आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी…

शेतकरी म्हणाला, ‘आता पंचनामे करायला येऊ नका, मैतालाच या’

बीड: जिल्हाभरात अवकाळी पावसासह गारपिटीने चांगलेच झोडपले आहे. यामुळे फळबागा आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. एवढेच नव्हे तर गारपीट…

पृथ्वीराज चव्हाण CM असतानाही एकनाथ शिंदेंकडून बेईमानीचा प्रयत्न, संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

बेईमानी आणि गद्दारीची बिजे साडेतीन वर्षांपासून सुरु होती. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतानाही हा प्रकार सुरु होता. देखील हे लोक अहमद…