• Mon. Apr 27th, 2026

ताज्या बातम्या

  • Home
  • निलंगा येथे पंडीत दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळावा

निलंगा येथे पंडीत दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळावा

निलंगा येथे आज पंडीत दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळावा मतदार संघातील युवकाना रोजगार उपलब्ध करण्यासाठी आ.निलंगेकर यानी उचले पाऊल निलंगा/प्रतिनिधी निलंगा,…

समर्थकांकडून पत्रांद्वारे भरभरुन प्रेम, राहुल गांधी म्हणतात, ‘माझं घर घेऊन भाजपने बरंच केलं’

सूरत न्यायालयाच्या निर्णयानंतर खासदारकी रद्द झाल्याने काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील तुघलक लेनचा शासकीय बंगला सोडला. राहुल गांधींना सरकारी…

फोडाफोडीच्या राजकारणावर पवार स्पष्टच बोलले; कुणी फोडाफोडी करणार असेल तर आम्ही भक्कम पणे…

विरोधी पक्षनेते अजित पवारbjp जाणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे. त्यावरुन अजित पवार यांनी वेळोवेळी स्पष्टीकरण दिले आहे. राज्याच्या…

अमित शाह, शिंदे, गुलाबराव पासून ते आयोग, आगामी निवडणुका.. ठाकरेंच्या भाषणातील १० ठळक मुद्दे..

Jalgaon News : जळगावमधील पाचोऱ्यात आज (दि.२३ एप्रिल) माजी मुख्यमंत्री व ठाकरे गट प्रमुथ उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार…

नव्यानेच ठाकरे गटात आलेल्या शुभांगी पाटीलांची जोरदार बॅटींग; थेट गुलाबराव पाटलांनाच सुनावलं..

ळगावमधील पाचोऱ्यात आज (दि.२३ एप्रिल) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जाहीर सभा होत आहे. मात्र, या सभेपूर्वीच शिवसेना…

पुरंदर तालुक्यातील सिंगापूरच्या शेतकऱ्याने अंजीर शेतीतून साधली प्रगती

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका हा अंजीर, सीताफळ लागवडीसाठी अग्रेसर आहे. या तालुक्यातील सिंगापूर या गावचे प्रगतशील शेतकरी अभिजित गोपाळ लवांडे…

नागपूर देशातील सर्वोत्तम शहर बनवणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई,: पिण्याच्या पाण्याची सोय, आंतरराष्ट्रीय मानकानुसार घनकचरा व्यवस्थापन, मेट्रो टप्पा-२ व्दारे लगतच्या शहरांना जोडणे, शहराला लॉजिस्टिक कॅपिटल म्हणून विकसित करणे,…

नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्यात येईल – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

पुणे : नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्यात येईल, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज…

लातूर येथील रेल्वे बोगी कारखान्यात होणार 120 वंदे भारत रेल्वेंची निर्मिती-केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

लातूर येथील रेल्वे बोगी कारखान्यात होणार 120 वंदे भारत रेल्वेंची निर्मिती-केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे • ऑगस्टपर्यंत कारखाना सुरु करण्याचा…

केंद्र शासनाच्या शेती विषयक धोरणामुळे शेतकऱ्यांना मोठा लाभ -केंद्रिय राज्य मंञी रावसाहेब दानवे

केंद्र शासनाच्या शेतीवीषयक धोरणामुळे शेतकऱ्यांना मोठा लाभ -केंद्रिय राज्य मंञी दानवे इथेनाॕल सीएनजी व शेंद्रीय खत निर्मिती कारखान्याचे केंद्रीय मंञी…