• Thu. Apr 30th, 2026

ताज्या बातम्या

  • Home
  • 12 व्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी जगातली पहिल्या लोकशाही संसदेची संरचना भारतात ‘अनुभव मंटप’ या संकल्पनेतून मांडली

12 व्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी जगातली पहिल्या लोकशाही संसदेची संरचना भारतात ‘अनुभव मंटप’ या संकल्पनेतून मांडली

12 व्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी जगातली पहिल्या लोकशाही संसदेची संरचना भारतात ‘अनुभव मंटप’ या संकल्पनेतून मांडली… व्याख्याते किरण कोरे यांचे…

शाळांना १५ जूनपर्यंत सुटी! शिक्षकांची जुलैपर्यंत टळली ‘अतिरिक्त’ची भीती; ‘आधार’साठी मुदतवाढ

राज्यातील शाळांनी अद्याप साडेतीन लाख विद्यार्थ्यांची आधार माहिती स्टुडंट्स (विद्यार्थी प्रणाली) पोर्टलवर नोंदवलेली नाही. त्यामुळे ते विद्यार्थी बोगस असल्याचे गृहीत…

शरद पवारांनी निर्णय मागे घेतल्यानंतर अजित पवार कुठे होते?

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. मात्र यात सगळ्यात विरोधी पक्षनेते अजित पवार…

फडणवीस म्हणतात पुन्हा येईन, म्हणजेच एकनाथ शिंदेंसाठी चिंतेची बाब; जयंत पाटलांची खोचक टीका

राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली जात असतानाच मी पुन्हा येईन असा नारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. तर त्यांच्या…

‘नका करु नाद जयभीमवाल्यांचा’ फेम गायक प्रमोद लोखंडे कालवश

अहमदपूर तालुक्यातील मौजे नागठाणा येथील रहिवासी असलेले प्रसिद्ध गायक प्रमोद श्रीहरी लोखंडे यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. ते ४०…

चार वर्षात चार पॉवरबाज स्टंट, महाराष्ट्राच्या राजकारणाचे बिग बॉस शरद पवार

महाराष्ट्राच्या राजकारणातील वादळ शांत झाले आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला आहे. त्यांचे पुतणे अजित पवार…

अजित पवार मुख्यमंत्री म्हणून चालतील का? आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं…

माथेरान – युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी माथेरानचा दौरा केला. यावेळी त्यांनी विविध विषयावर माध्यमाशी चर्चा केली. महाविकास आघाडी ही…

थेट विश्वास नांगरे पाटलांचा मेसेज आलाय म्हणून हुरळून जाऊ नका!

सायबर गुन्हेगार नवनवे मार्ग अवलंबून फसवणूक करीत आहेत. एखाद्याचा मोबाईल हॅक करून किंवा सोशल मीडियावर बनावट खाते तयार करून लुटण्याचे…

शेतमजुराच्या मुलाची कमाल, तब्बल १४ हजार विद्यार्थ्यांना मागं टाकलं,संस्कृतमध्ये टॉपर बनला

लखनऊ : उत्तर प्रदेशातील एका शेतमजुराच्या मुलानं १४ हजार विद्यार्थ्यांना मागं टाकत संस्कृतमध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे. उत्तर प्रदेश माध्यमिक…

सततचा अवकाळी पाऊस मान्सूनच्या मुळावर उठला! हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलेली चिंता गंभीर

पुणे : महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. यंदा हिवाळ्यात महाराष्ट्रात थंडी जाणवली नाही. थंडी कधी आणि…