• Sat. Jun 21st, 2025

इर्शाळवाडी दुर्घटनेने माळीण दुर्घटनेच्या कटूस्मृती जाग्या…

Byjantaadmin

Jul 20, 2023

मुंबई | 20 जुलै 2023 : बरोबर नऊ वर्षांपूर्वी असाच जुलै महिन्याचा पाऊस कोसळत होता. भीमाशंकरजवळ पुण्यापासून 75 ते 80 किमीवरील डिंभे धरणाच्या परिसरात वसलेले गाव अचानक सकाळी मोठा आवाज होत डोंगराखाली गडप झाले. त्याच्या आठवणी आज महाड तालुक्यातील  इर्शालवाडी दुर्घटनेने जाग्या झाल्या आहेत. काय झाले होते माळीण गावात नऊ वर्षापूर्वी कशामुळे झाळी होती दुर्घटना पाहा…

इर्शाळवाडी दुर्घटनेने माळीण दुर्घटनेच्या कटूस्मृती जाग्या, काय झाले होतं जुलै महिन्यात

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *