अखिल भारतीय छावा संघटनेचे तर्फे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन
निलंगा(प्रतिनिधी):-अखिल भारतीय छावा संघटने तर्फे आज उपविभागीय कार्यालय निलंगा येथे – गोगल गायी तसेच दुबार पेरणीच्या संकट, मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे तरी शासनाने तात्काळ लक्ष घालून शेतकऱ्यांच्या शेतात जाऊ पंचनामे करुन दुबार पेरणीची नुकसान भरपाई देण्यात यावी.
अन्यथा शेतकऱ्यांचे होणारे नुकसान तात्काळ नाही दिल्यास आखिल भारतीय छावा संघनेच्या वतीने निलंगा तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रास्ता रोखो अंदोलन करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी व होणाऱ्या सर्व प्रकारास प्रशासन जबाबदार राहील यांची नोंद घ्यावी. त्यावेळी तालुकाध्यक्ष श्री.दास भैय्या सांळुंके ,वि.आ.तालुकाध्यक्ष श्री.वैभव प्रकाशराव गोमसाळे,ता.उपाध्यक्ष श्री.हणूमान पाटिल, संभाजी राजे निटूर प्रमुख,ता.संपक्र प्रमुख श्री.शुभम पाटिल,शहरध्यक्ष ओमकार सुर्यवंशी ,सचिव श्री.क्रष्णा जाधव, विशाल देशमुख व शेतकरी वर्ग छावा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.