• Tue. Apr 28th, 2026

ताज्या बातम्या

  • Home
  • माजी आमदार हर्षवर्धन जाधवांच्या पॅनलचा धुव्वा, कन्नड बाजार समितीवर संजना जाधवांचं वर्चस्व

माजी आमदार हर्षवर्धन जाधवांच्या पॅनलचा धुव्वा, कन्नड बाजार समितीवर संजना जाधवांचं वर्चस्व

कन्नड बाजार समितीमध्ये बीआरएस पक्षाचे नेते, माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि पत्नी संजना जाधव यांच्यात लढत झाली. यात संजना जाधव…

पतीला गलवान खोऱ्यात वीरमरण, पत्नीने घेतला देशसेवेचा वसा, शहिदाची पत्नी लष्करात लेफ्टनंटपदी

नवी दिल्ली : सन २०२०मध्ये गलवान खोऱ्यातील संघर्षामध्ये हुतात्मा झालेले नाईक दीपक सिंह यांची पत्नी रेखा सिंह यांचा भारतीय लष्करात…

नवीन नियम, हेडफोन न लावता व्हिडिओ पाहिल्यास ५ हजाराचा दंड, ३ महिन्याची जेलची शिक्षा

नवी दिल्लीः Mobile New Rule: मोबाइल फोनचा वापर वाढला आहे. मेट्रो ट्रेन आणि बस मध्ये सर्व आपल्या मोबाइल फोनमध्ये व्यस्त…

यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस, महाराष्ट्रातही परिणाम जाणवणार

पुणेः यंदाच्या मान्सून हंगामामध्ये दक्षिण आशियामध्ये सर्वसाधारण किंवा त्यापेक्षा कमी पावसाची शक्यता साउथ एशियन क्लायमेट आउटलूक फोरमच्या (सॅसकॉफ) वतीने वर्तवण्यात…

शिक्षकांच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्याला गुजराती पेपर; बीडमध्ये धक्कादायक प्रकार

बीड: बीड जिल्ह्यात नवोदय परीक्षेत जिल्हा परिषदेच्या एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. शिक्षकाच्या निष्काळजीपणामुळे नवोदयच्या पात्रता परीक्षेला मराठी माध्यमाच्या…

सरकार निवडणुका का घेत नाही ? याचे गुपित आजच्या निकालात दडले आहे..

बीड जिल्ह्यातील आज निकाल लागलेल्या सहापैकी पाच बाजार समित्यांवर महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) झेंडा फडकला आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे…

खते, बियाणे, किटकनाशकांच्या उपलब्धतेचे काटेकोर नियोजन करा – कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांचे निर्देश

औरंगाबाद, दि.29, (विमाका) :- आगामी खरीप हंगामात बियाणे, खते, किटकनाशके आदी निविष्ठा सर्वत्र उपलब्ध राहतील यादृष्टीने काटेकोर नियोजन करावे, तसेच…

ग्रामसेवकावर गावाच्या विकासाची मोठी जबाबदारी – मंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, दि. 29 : भारत हा सेवेची पुजा करणारा देश आहे. ज्यांच्या पदनामात सेवक हा शब्द आहे, अशा ग्रामसेवकांवर गावाच्या…

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा उत्कृष्ट मसुदा बनवा – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

पुणे, दि.२९ : शालेय शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेत विविध नावीन्यपूर्ण कल्पनांचे, विचारांचे सादरीकरण झाले आहे; त्याआधारे…

तरुणांनी तृणधान्य शेतीकडे वळावे, स्टार्टअपसाठीही पुढाकार घ्यावा – राज्यपाल रमेश बैस

ठाणे, दि. 29 (जिमाका) – भारताच्या नेतृत्वाखाली जगभर तृणधान्य म्हणजे श्री अन्नाला वेगळी ओळख मिळत आहे. महाराष्ट्रातील कृषि महाविद्यालयांमध्ये तृणधान्य/भरडधान्य…