• Sun. May 3rd, 2026

ताज्या बातम्या

  • Home
  • प्रेम प्रकरणातून मारहाण झालेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू:लातूर जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली

प्रेम प्रकरणातून मारहाण झालेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू:लातूर जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली

प्रेम प्रकरणातून मारहाण झालेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लातूर जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली होती. पोलिस याप्रकरणी अधिक तपास…

‘मोदी आडनावा’ वरुन राहुल गांधींना पुन्हा दणका ; शेवटचं समन्स

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त टीका केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी गेली आहे. ‘मोदी आडनावा’वरुन टिका केल्याप्रकरणी राँची…

निवडणूक खर्चावरून भाजपचे दोन आमदार अडचणीत; मोदींची सभा ठरणार कारणीभूत, सहा वर्षे अपात्र ठरण्याचा धोका

कर्नाटकातील निवडणूक प्रचारादरम्यान करण्यात आलेल्या खर्चावरून bjp पक्षाचे दोन आमदार अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. निवडणुकीत अंकोला येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी…

आशिष देशमुखांची भाजपमध्ये घरवापसी का झाली ? फडणवीसांनी सांगितले कारण…

नागपूर येथे काँग्रेसमधून निलंबित झालेले आशिष देशमुख यांनी आज (रविवारी) जाहीर कार्यक्रमात भाजप प्रवेश केला. देशमुख यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर…

नरेंद्र मोदींनी मणिपूरमध्ये जाऊन दाखवावं, उद्धव ठाकरेंचं चॅलेंज; अमित शाहांवर जोरदार हल्लाबोल, म्हणाले…

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं राज्यव्यापी पदाधिकारी शिबीर मुंबईत आयोजित करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे यांनी यावेळी पंतप्रधान…

सडलेल्या अवस्थेत MPSCच्या तरुणीचा मृतदेह

पुणे: किल्ले राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी आज सकाळच्या सुमारास एका तरुणीचा मृतदेह सापडल्याची माहिती समोर आली आहे. हा मृतदेह सडलेल्या अवस्थेत…

लातूर जिल्ह्यात घटना ! नातूने केला आजीचा खून

लातूर: लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यात असणाऱ्या बनशेळकी येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. मुलगा अन् मद्यपान केलेला नातू यांच्यातील…

दुचाकीची चावी काढून घेण्याचा वाहतूक पोलिसांना अधिकार नाही, सत्र न्यायालयाचा झटका

वाहतूक पोलिसांना (Traffic Police) न्यायालयाने झटका दिला आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दुचाकीची चावी काढून घेण्याचा वाहतूक पोलिसांना अधिकार नाही, असं…

पन्नास खोके नॉट ओके ; आदित्य ठाकरेंचा शिंदे फडणवीस सरकारवर कडाडून हल्लाबोल

युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरें यांनी परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर शिंदे आणि फडणवीस सरकारवर कडाडून हल्ला चढवला. सरकार पडल्यानंतर सुद्धा उद्धव…

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आजपासून दिल्ली दौऱ्यावर, कॅबिनेट विस्तारावर अंतिम निर्णय होणार?

येत्या ३० जूनला राज्यातील सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण होणार आहे. वर्ष होत असलं तर सरकार स्थापन झाल्यापासून केवळ…