• Sun. Jun 28th, 2026

ताज्या बातम्या

  • Home
  • ‘माझ्या गावची चिंच दुसरीकडे कुठेच मिळत नाही’ असे  आत्मविश्वासाने सांगणे असते ब्रॅण्डिंग – जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

‘माझ्या गावची चिंच दुसरीकडे कुठेच मिळत नाही’ असे  आत्मविश्वासाने सांगणे असते ब्रॅण्डिंग – जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

‘माझ्या गावची चिंच दुसरीकडे कुठेच मिळत नाही‘ असे आत्मविश्वासाने सांगणे असते ब्रॅण्डिंग – जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर–घुगे जी. आय. मानांकन प्राप्त…

विकसित भारत संकल्प यात्रा लातूर शहरात दाखल, ८ दिवस असणार शहरात

विकसित भारत संकल्प यात्रा लातूर शहरात दाखल, ८ दिवस असणार शहरात योजनांची माहिती आणि वंचित लाभार्थ्यांशी साधणार संपर्क लातूर (…

”दौऱ्यासाठी कुणी पैसे मागितले तर याद राखा”, जरांगे पाटलांनी भरला दम

छत्रपती संभाजी नगरः मराठा आरक्षणासाठी लढा उभा करणारे मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचा तिसरा दौरा जाहीर केला आहे. १५ नोव्हेंबर…

पोटनिवडणूक का घेतली नाही? निवडणूक आयोगाच्या विरोधात याचिका दाखल

LOKSABHA पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्यानंतर पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक न घेतल्याने विधी पदवीधर तरुणाने भारतीय निवडणूक आयोगाच्या…

शिंदे, फडणवीसांची मंत्र्यांबरोबर बंद दाराआड चर्चा; सरकारमधील समन्वयासाठी सूचना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य…

राष्ट्रवादीचा ‘हा’ नेता भाजपात प्रवेश करणार ?

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मोठी फूट पडली. सध्या राष्ट्रवादीचा एक गट सत्तेत तर…

निर्दोष लोकांना अटक करण्याचं काहीच कारण नाही, तो मराठा असो…

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाज आक्रमक झालेला असतानाच बीडमध्ये अनेक ठिकाणी जाळपोळ आणि हिंसाचार घडला. यानंतर आता भाजपा नेत्या पंकजा…

“मराठा-ओबीसी आरक्षणावरून कॅबिनेटमध्ये गँगवॉर”, दोन मंत्र्यांची नावं घेत खळबळजनक दावा

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर…

हिवाळ्यात राज्यात पावसाचा यलो अलर्ट, कोणत्या भागात अवकाळीचा अंदाज

मॉन्सूनने निरोप घेऊन महिन्याभरापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. ऑक्टोंबर हिटचा तडाखाही राज्याने अनुभवला. त्यानंतर आता दोन दिवसांपासून अवकाळी पावसाचा फटका…

समोर धुकं, खाली नदी, चालकाचं नियंत्रण सुटलं अन् बस पुलावरुन थेट नदीत कोसळली…

कोल्हापूर: गोव्याहून मुंबईकडे कऱ्हाडमार्गे जाणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्स बसचा पुलावरून कोसळून अपघात झाला आहे. ही घटना आज सकाळी आठ वाजण्याच्या…