• Tue. Jun 30th, 2026

ताज्या बातम्या

  • Home
  • येत्या काळात आरोग्य सुविधासाठी ए.टी.एम.सारखे वापरता येणार आयुष्मान कार्ड- डॉ. ओमप्रकाश शेटे

येत्या काळात आरोग्य सुविधासाठी ए.टी.एम.सारखे वापरता येणार आयुष्मान कार्ड- डॉ. ओमप्रकाश शेटे

लातूर जिल्ह्यात 11 लाख 27 हजार लोकांना मिळणार आयुष्मान कार्ड, आतापर्यंत फक्त 28 टक्के लोकांनीच काढून घेतले कार्ड येत्या काळात…

निलंगा विधानसभा लिडरशीप डेव्हलपमेंट व मतदार संपर्क अभियान समन्वयकपदी अभय साळुंके

निलंगा विधानसभा लिडरशीप डेव्हलपमेंट व मतदार संपर्क अभियान समन्वयकपदी अभय साळुंके निलंगा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या वतीने…

तुमचं चॅलेंज कबूल, आता माझं चॅलेंज घ्या, अमोल कोल्हेंची अजितदादांना विनंती

अमोल कोल्हे यांनी पुन्हा खासदार होऊन दाखवावं, अजित पवारांचे हे आव्हान अमोल कोल्हेनी स्वीकारलं. आता अजितदादांनी माझं आव्हान स्वीकारावं, अशी…

’15 वर्ष आमदार, ऊर्जामंत्री म्हणून चांगलं काम करूनही मला पक्षाने घरी बसवलं’, चंद्रशेखर बावनकुळेंचा आमदार आणि खासदारांना इशारा

पंढरपूर : भाजपमध्ये (BJP) तिकिटांचा निर्णय केंद्रीय समिती करते त्यामुळे कोणाला तिकीट द्यायचे हा निर्णय त्यांचा असतो . मी 15…

सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रणिती शिंदे मैदानात, वडिलांच्या पराभवाचा वचपा काढणार?

एकाच वेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देणारा जिल्हा म्हणून सोलापूरची ख्याती आहे. प्रत्येक loksabha निवडणुकीत सोलापूर मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष असते. सोलापूरला…

‘साहेब, तुम्ही आशेचा किरण होता, हा विश्वास सार्थ ठरवला..!’; एमपीएससी उमेदवारांची भावना, मुख्यमंत्र्यांचे मानले आभार

मुंबई, : ‘साहेब, तुम्ही आशेचा किरण होता आणि तुम्ही हा विश्वास सार्थ ठरवला. साहेब हा विजय केवळ तुमच्यामुळेच आणि तुमच्या…

जपानमधील कोयासन विद्यापीठाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मानद डॉक्टरेट पदवीने सन्मान

मुंबई, : राज्यातील जनतेचे आशीर्वाद, वरिष्ठ नेत्यांचे सहकार्य आणि सहकाऱ्यांची साथ यांच्यामुळे जपानमधील कोयासन विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पदवी मला मिळाली.…

‘कोविड’ उपाययोजनांसाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना – मंत्री प्रा. डॉ तानाजी सावंत

मुंबई, – कोविड- १९ च्या पहिल्या लाटेदरम्यान वाढलेल्या रुग्ण संख्येवर नियंत्रण, त्यावर उपाययोजना करण्यासाठी दि. १३ एप्रिल २०२० रोजीच्या शासन…

खेळाडूंनी देशाचे नाव उज्वल करावे – केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार

नाशिक (जिमाका): विद्यार्थी ही राष्ट्राची संपत्ती आहे. खिलाडूवृत्ती जोपासलेली व्यक्ती आयुष्यात कधीच खचून जात नाही तर सातत्याने पुढे जाते. विद्यार्थ्यांनी…

मुंबईत मराठा समाज वारुळातील मुंग्यांसारखा बाहेर पडेल, आम्ही मारलं तरी मागे हटणार नाही: मनोज जरांगे पाटील

आम्ही ओबीसी कुणबी हे सिद्ध झालं मग आम्हाला उगाचच स्वतंत्र आरक्षणाच्या फुफाट्यामध्ये कशाला टाकत आहात, असं आमचं म्हणणं आहे. नाही…