• Sun. May 24th, 2026

Trending

मणिपूर हिंसाचाराप्रकरणी गीता मित्तल समितीने सादर केला अहवाल, सर्वोच्च न्यायालयाकडे मागितली मदत

मणिपूरमधील हिंसाचारग्रस्तांच्या मदत आणि पुनर्वसनावर देखरेख ठेवण्यासाठी माजी न्यायाधीश गीता मित्तल यांच्या नेतृत्वाखालील समितीने सोमवारीSUPRIME COURT तीन अहवाल सादर केले.…

शेतकऱ्यांसाठी एवढे दळभद्री विचाराचे केंद्र सरकार पाहिले नाही; कांदा प्रश्नांवर ओमराजे निंबाळकर भडकले

शेतकऱ्यांनां चार पैसे मिळायला लागले की या सरकारची झोप मोडते आणि शेतकरी विरोधी काम सुरु करते. एवढ्या नीच आणि दळभद्री…

मंत्री विजयकुमार गावित यांच्या अडचणी वाढवणार , राज्य महिला आयोग मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत

राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांची अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण त्यांनी अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे नवा…

राहुल गांधी यांनी मांडलेलं सत्य मान्य नसेल तर भाजपने…; सामनातून भाजपवर निशाणा

काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या लडाखमध्ये आहेत. त्याचाच धागा धरत आजच्या सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे.चीनच्या घुसखोरीवरही भाष्य करण्यात…

शेवटी तो महान क्रिकेटपटूच म्हणाला, मै जिंदा हूँ !; काय घडलं?

झिम्बॉबवेचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू हीथ स्ट्रीक याचं काल वयाच्या 49 व्या वर्षी निधन झाल्याची बातमी भल्या सकाळीच येऊन…

राहुल गांधी लेहहून 130 किमी बाईक चालवत लामायुरूला पोहोचले:आज कारगिलच्या झांस्करला जाणार

काँग्रेस नेते राहुल गांधी 25 ऑगस्टपर्यंत लडाखच्या दौऱ्यावर आहेत. मंगळवारी (२२ ऑगस्ट) ते लेहहून बाईक चालवत १३० किलोमीटर दूर असलेल्या…

धरणातील पाणीसाठ्यानुसार जिल्हा प्रशासनाने काटकसरीने नियोजन करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

चारा उत्पादनासाठी डीपीडीसीतून निधी मुंबई: राज्यात सर्वत्र पावसाने ओढ दिली असून त्यांचे गांभीर्य ओळखून संभाव्य परिस्थितीसाठी उपाययोजनेकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून रिक्त पदे भरण्याला प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, :- महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी लवकरच चौथ्या महिला धोरणाची राज्यात अंमलबजावणी होणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून शासकीय रिक्त…

राज्यातील २ लक्ष मेट्रिक टन कांदा नाफेडने खरेदी करण्याचा निर्णय ऐतिहासिक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २२ :- राज्य शासन नेहमीच शेतकऱ्यांच्या अडीअडचणीत धाऊन गेले आहे. प्रसंगी निकषाबाहेर जाऊन मदतही केली आहे. कांदा प्रश्नीदेखील…

विलास सहकारी साखर कारखाना वतीने ऊसउत्पादक महिलांसाठी ‘ऊस पीक लागवड व संगोपन तंत्रज्ञान’ विषयावर ‘महिला मेळावा’

विलास सहकारी साखर कारखाना वतीने ऊसउत्पादक महिलांसाठी ‘ऊस पीक लागवड व संगोपन तंत्रज्ञान’ विषयावर ‘महिला मेळावा’ विलास सहकारी साखर कारखाना…