मणिपूरमधील हिंसाचारग्रस्तांच्या मदत आणि पुनर्वसनावर देखरेख ठेवण्यासाठी माजी न्यायाधीश गीता मित्तल यांच्या नेतृत्वाखालील समितीने सोमवारीSUPRIME COURT तीन अहवाल सादर केले.…
शेतकऱ्यांनां चार पैसे मिळायला लागले की या सरकारची झोप मोडते आणि शेतकरी विरोधी काम सुरु करते. एवढ्या नीच आणि दळभद्री…
राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांची अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण त्यांनी अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे नवा…
काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या लडाखमध्ये आहेत. त्याचाच धागा धरत आजच्या सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे.चीनच्या घुसखोरीवरही भाष्य करण्यात…
झिम्बॉबवेचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू हीथ स्ट्रीक याचं काल वयाच्या 49 व्या वर्षी निधन झाल्याची बातमी भल्या सकाळीच येऊन…
काँग्रेस नेते राहुल गांधी 25 ऑगस्टपर्यंत लडाखच्या दौऱ्यावर आहेत. मंगळवारी (२२ ऑगस्ट) ते लेहहून बाईक चालवत १३० किलोमीटर दूर असलेल्या…
चारा उत्पादनासाठी डीपीडीसीतून निधी मुंबई: राज्यात सर्वत्र पावसाने ओढ दिली असून त्यांचे गांभीर्य ओळखून संभाव्य परिस्थितीसाठी उपाययोजनेकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
मुंबई, :- महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी लवकरच चौथ्या महिला धोरणाची राज्यात अंमलबजावणी होणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून शासकीय रिक्त…
मुंबई, दि. २२ :- राज्य शासन नेहमीच शेतकऱ्यांच्या अडीअडचणीत धाऊन गेले आहे. प्रसंगी निकषाबाहेर जाऊन मदतही केली आहे. कांदा प्रश्नीदेखील…
विलास सहकारी साखर कारखाना वतीने ऊसउत्पादक महिलांसाठी ‘ऊस पीक लागवड व संगोपन तंत्रज्ञान’ विषयावर ‘महिला मेळावा’ विलास सहकारी साखर कारखाना…