• Sun. May 24th, 2026

Trending

पानचिंचोली येथे अश्वगंधा लागवडचा शुभारंभ वनऔषधी व सुगंधी वनस्पती लागवड योजनेत लातूर जिल्हयातील शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा सौ. अदिती अमित देशमुख

पानचिंचोली येथे अश्वगंधा लागवडचा शुभारंभ वनऔषधी व सुगंधी वनस्पती लागवड योजनेत लातूर जिल्हयातील शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा सौ. अदिती अमित देशमुख…

उद्धव ठाकरेंची ताकद वाढली, शिर्डीचे माजी खासदार, नगरमधील माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश

वर्षभरापूर्वी शिवेसेनेत मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी पक्षातील आमदार खासदारांसह वेगळा गट बनवला आहे. या गटाला निवडणूक आयोगाने शिवसेना…

बालकलाकार आर्य तेटांबे याने गोरगरिबांना शाल आणि खाद्यपदार्थ वाटून वाढदिवस केला साजरा

बालकलाकार आर्य तेटांबे याने गोरगरिबांना शाल आणि खाद्यपदार्थ वाटून वाढदिवस केला साजरा. लालबाग-परेल (प्रतिनिधी-खलील शिरगांवकर) दिनांक २२ ऑगस्ट रोजी बालकलाकार…

आरोग्य सेवा जास्तीत जास्त लोकाभिमुख करण्यासाठी प्रयत्न करा- जिल्हाधिकारी ठाकूर-घुगे

आरोग्य सेवा जास्तीत जास्त लोकाभिमुख करण्यासाठी प्रयत्न करा– जिल्हाधिकारी ठाकूर-घुगे लातूर (जिमाका) : जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी…

ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या सदस्यांनी केले २५ वर्ष वयाच्या वडाच्या झाडाचे पुन:रोपण

ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या सदस्यांनी केले २५ वर्ष वयाच्या वडाच्या झाडाचे पुन:रोपण लातूर – दिनांक २३-०८-२०२३ रोजी सकाळी ६ ते…

तिकीट नाकारताच माजी उपमुख्यमंत्र्यांना कोसळलं रडू, कार्यकर्त्यांसमोर ढसाढसा रडतानाचा VIDEO व्हायरल

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेलंगणात राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) प्रमुख…

कार-मालट्रकची धडक बसून तीन महिला भाविकांसह चौघांचा मृत्यू

सोलापूर : सोलापूर-पुणे महामार्गावर मोहोळजवळ महिला भाविकांच्या चार चाकी मोटारकारची मालमोटारीला धडक बसून घडलेल्या अपघातात कारचालकासह तीन महिलांचा मृत्यू झाला.…

राज्यात येणाऱ्या केंद्रीय नेत्यांच्या गळय़ात कांद्याची माळ घालणार!; खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा इशारा

नारायणगाव : कांद्यावर निर्यात शुल्क आकारणीचा केंद्र सरकारचा निर्णय हा एकप्रकारे अघोषित निर्यातबंदी असून केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मूळावर उठल्याचा आरोप…

वादग्रस्त विधानानंतर तीन मंत्र्यांवर माघारीची नामुष्की

मुंबई : वादग्रस्त वक्तव्यांनंतर सरकारमधील छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील आणि डॉ. विजयकुमार गावित या तीन मंत्र्यांना गेल्या दोन दिवसांत दिलगिरी…

सप्टेंबर महिन्यात तीन दिवस दिल्ली बंद राहणार!

दिल्लीत सप्टेंबर महिन्यात जी 20 परिषदेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने तीन दिवसांची सुट्टी जाहीर केली…