सत्तासंघर्षावर पुढील सुनावणी 14 मार्चला

राज्याच्या सत्तासंघर्षावरील आजची सुनावणी केवळ दोन तासांतच संपली. आज शिंदे गटाकडून अ‌ॅड. नीरज कौल यांनी आपला युक्तिवाद पूर्ण केला. त्यानंतर अ‌ॅड. हरीश साळवे यांनी बाजू मांडली. मात्र, काही कारणास्तव त्यांचा युक्तिवाद पूर्ण होऊ शकला नाही. आता होळीनंतर 14 मार्चरोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे 14 मार्चलाच शिंदे गटाचा युक्तिवाद पूर्ण होईल, अशी शक्यता आहे. त्यानंतर … Continue reading सत्तासंघर्षावर पुढील सुनावणी 14 मार्चला